सोलापूर: राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करून आज पहाटे त्याचे सर्व अध्यादेश काढले असून आपल्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे, असे सकल मराठा समाजाचे माऊली पवार यांनी म्हटले आहे.
शनिवारी, दि 27 जानेवारी रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी – नवी मुंबई या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थित विजयी सभा पार पडणार आहे.

More Stories
माढा तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फलोत्पादन मंत्री गोगावले यांच्याकडून पाहणी
सोलापुरात रमजान ईद उत्साहाने साजरी
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त सोलापुरात आध्यात्मिक मानवंदना