सोलापूर: राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करून आज पहाटे त्याचे सर्व अध्यादेश काढले असून आपल्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे, असे सकल मराठा समाजाचे माऊली पवार यांनी म्हटले आहे.
शनिवारी, दि 27 जानेवारी रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी – नवी मुंबई या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थित विजयी सभा पार पडणार आहे.

More Stories
लाचखोर वेतन अधीक्षक बालवाड, ग्रंथपाल बारबोले या दोघांना एक दिवसाची पोलीस कोठडी
आषाढीवारी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांच्या सुरक्षेला देणार प्राधान्य
अन् कर्णबधिर विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर फुलले हास्य