सोलापूर: राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करून आज पहाटे त्याचे सर्व अध्यादेश काढले असून आपल्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे, असे सकल मराठा समाजाचे माऊली पवार यांनी म्हटले आहे.
शनिवारी, दि 27 जानेवारी रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी – नवी मुंबई या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थित विजयी सभा पार पडणार आहे.

More Stories
सोलापूरची ६० वर्षांची प्रतीक्षा संपली; सोलापूरकरांना शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची भेट
जून-जुलै २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी पुरवणी परीक्षेच्या तारखा जाहीर
सोलापूर झेडपीतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या पुढे ढकलल्या