उद्योग
-
सोलापूरच्या महिला बचत गटाचा 30 टन कांदा गेला श्रीलंकेला
सोलापूर : जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांनी कृषी आणि जागतिक व्यापाराच्या क्षेत्रात एक नवा इतिहास रचला आहे. जिल्ह्यातील ‘रुक्मिणी महिला शेतकरी महासंघ…
Read More » -
उद्योगपती अनंत मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त 9 एप्रिल रोजी सोलापुरात समाजसेवेचा महाउपक्रम
सोलापूर : प्रसिद्ध उद्योगपती अनंत मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त शिखर पहारिया फाउंडेशनच्या वतीने गुरुवार दि. ९ एप्रिल २०२६ रोजी शहर…
Read More » -
सोलापुरातील या दोन एमआयडीसीतील रस्ते होणार चकाचक
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या अक्कलकोट रस्ता एमआयडीसी आणि होटगी रस्ता एमआयडीसीतील रस्त्यांसाठी राज्य शासनाकडून ५६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी…
Read More » -
सोलापूरचे उद्योजक तारासिंह राठोड यांना मिळाली डाॅक्टरेट
सोलापूर : येथील उद्योजक व परफेक्ट कोटचे मालक तारासिंह शिवलाल राठोड यांना बंजारा इंटरनॅशनल कल्चरल ॲड एंटरटेनमेंटकडून मानद डाॅक्टरेट पदवी…
Read More » -
बालाजी अमाईन्सला रोटरी इंडियाकडून बेस्ट प्रोजेक्ट अवॉर्ड
दिल्ली : रोटरी इंडियाच्या वतीने देशभरातील उद्योगसमूहांच्या सामाजिक जबाबदारीतील (CSR) उल्लेखनीय योगदानाची दखल घेत रोटरी इंडिया नॅशनल CSR अवॉर्ड २०२५…
Read More » -
सोलापूर जिल्ह्यातील “हा’ साखर कारखाना राहणार यंदाही बंद
सोलापूर : जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांनी मोठ्या जिद्दीने दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेरामैल येथे उभा केलेल्या ‘लोकशक्ती”…
Read More » -
“लीड’ बँकच कर्ज वाटपात मागे; जिल्हाधिकाऱ्यांपुढे फक्त आकडेवारीचा खेळ
सोलापूर : महामंडळाचे कर्ज वाटप करण्यात बँक ऑफ इंडियाकडे उद्दिष्ट नसल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला जात असताना फक्त…
Read More » -
बँक ऑफ इंडियाने अण्णासाहेब महामंडळला बनवले “उल्लू’
सोलापूर : मराठा तरुणांना उद्योजक बनवण्यास हातभार लावू असे करार करणाऱ्या बँक ऑफ इंडियाने अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाला “उल्लू’ बनविल्याचे…
Read More » -
“मारुती’च्या जागतिक कॉन्फरन्ससाठी घनश्याम चव्हाण यांची निवड
सोलापूर : मारुती सुझुकी अरीना यांच्या जागतिक स्तरावरील “लक्ष” कॉन्फरन्ससाठी चव्हाण मोटर्सचे डायरेक्टर घनश्याम चव्हाण यांची निवड झाली असून, ते…
Read More » -
मंद्रूप नसेल तर माळकवठे, कंदलगावला एमआयडीसी
सोलापूर : मंद्रूप तालुका होण्यासाठी परिसरात एमआयडीसी होणे गरजेचे आहे. पण येथील शेतकऱ्यांनी जमीन न दिल्यास माळकवठे व कंदलगाव येथील…
Read More »